महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध झालेले उठाव
1
Author(s):
PROF. DR. ARUNA RAVINDRA WAGHOLE
Vol - 15, Issue- 3 ,
Page(s) : 11 - 18
(2024 )
DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
Get Index Page
Abstract
ब्रिटिशांनी महाराष्ट्रात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या जाती-जमातींच्या उठावांना तोंड द्यावे लागले. सर्वच उठाव हे भारतात देशभक्तीने भारावलेले होते असे नाही, तर या उठावातून बरेच उठाव आपले अस्तित्व टिकविण्यासाठी, त्यांच्या अधिकारांवर ब्रिटिशांनी आणलेली बंधने झुगारून देण्यासाठी घडवून आणले गेले. या उठावात प्रामुख्याने
|